सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नेहमी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी मैदानावर सल्लामसलत करताना आपण पाहतो. पण धोनीकडूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक अशी चूक झाली ...
राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना सौरव गांगुलीने आपल्या संघात स्थान दिलं होतं. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, युवराज सिंह, जहीर खान या सर्व खेळाडूंची कामगिरी बघून सौरव गांगुलीने त्यांना भारतीय संघात जागा मिळवून दिली होती. ...
आयसीसीचा नवा कायदा 41.5 नुसार, क्षेत्ररक्षण करणा-या एखाद्या खेळाडूने आपल्या शब्दाने किंवा कृतीने फलंदाजाला विचलित करणे अनुचित आहे. जर अम्पायरला खेळाडूने जाणुनबुजून असं कृत्य केल्याचं दिसलं तर दंड म्हणून फलंदाजी करणा-या संघाला पाच धावा अतिरिक्त देण्य ...
विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी तर हार्दिकची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तेव्हापासून अनेकांनी हार्दिकच्या खेळाची तुलना कपिल यांच्या कामगिरीशी केली... ...
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा फॉर्म आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० चा इतिहास लक्षात घेता रांची येथे शनिवारी होणा-या पहिल्या टी-२० लढतीत भारतच विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ...
रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजय ...