महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण हा समाजाच्या विकासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सक्षमीकरणाच्या चळवळीची सुरुवात स्वत:पासून व्हायला हवी, हे ‘लोकमत’ने हेरले आणि त्यातूनच ‘ती’चा गणपती या संकल्पनेचा जन्म झाला. ...
नाशिक : कोरोना महामारीमुळे जगभरातील शैक्षणिक प्रणालीवर मोठा परिणाम झाला असून, यामुळे योग्य अभ्यासक्रम निवडण्यात आणि शिकण्याची नवीन पद्धत अनुकूल करण्यास विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. या अनपेक्षित परिस्थितीचा विशेष परिणाम शालेय आणि स्पर्धा परीक्षांची त ...