लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकमत इव्हेंट

लोकमत इव्हेंट

Lokmat event, Latest Marathi News

गुड बोला.. गोड बोला..! आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो : मंगल शहा - Marathi News | Good talk .. sweet ..! Positive change in life blows life: Mars Shah | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुड बोला.. गोड बोला..! आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो : मंगल शहा

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा ... ...

द्वेष केल्याने माणूस माणसांपासून तुटतो - Marathi News |  Hating causes man to break from people | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :द्वेष केल्याने माणूस माणसांपासून तुटतो

राग आल्यास ताबडतोब व्यक्त न होता विचार करुन व्यक्त होणे कधीही चांगले. रागात येऊन बोलल्याने माणूस माणसांपासून तुटतो. अशा वेळी विचार करुन व्यक्त झाल्यास त्यातून सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या घटनेवर विचार केल्यास आपसात तेढ निर्माण होणार नाही, असे मत उद ...

गोड बोला, गुड बोला : गोड बोलण्यासाठी जीभ नावाचे इंद्रिय कह्यात हवे! - Marathi News | Tald sweet, talk good : To speak sweet, should control on tongue! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गोड बोला, गुड बोला : गोड बोलण्यासाठी जीभ नावाचे इंद्रिय कह्यात हवे!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : गोड बोलून समोरच्याला जणू हरभºयाच्या झाडावर बसविले की झाले. त्यासाठी मात्र जीभ नावाचे आपले ... ...

गोड बोला..ग़ुड बोला; गोड बोलण्यासाठी अंत:करणात प्रेम, आपुलकी असावी लागते : विजयकुमार देशमुख - Marathi News | Talk sweet ... To speak sweet, there must be love and affection in the heart: Vijaykumar Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोड बोला..ग़ुड बोला; गोड बोलण्यासाठी अंत:करणात प्रेम, आपुलकी असावी लागते : विजयकुमार देशमुख

भारतीय परंपरेत प्रत्येक सणाची वेगळी ओळख आहे. यात मकर संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे.  आपल्या जीवनाची वाटचाल नेहमी ... ...

मन शांत ठेवल्यास रागावर नियंत्रण निश्चितच... - Marathi News |  If you keep your mind calm ... | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मन शांत ठेवल्यास रागावर नियंत्रण निश्चितच...

माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. अस ...

राग नियंत्रणामुळे चांगले काम करण्यास वाव - Marathi News |  Good work due to anger control | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राग नियंत्रणामुळे चांगले काम करण्यास वाव

राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा ...

गुड बोला,गोड बोला अन माणसे जुळवा -  खासदार भावना गवळी   - Marathi News | Tall good... talk sweet for humanity - MP Bhawana Gavali | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुड बोला,गोड बोला अन माणसे जुळवा -  खासदार भावना गवळी  

शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात. ...

गुड बोला. गोड बोला...!; गोड बोलण्याने सामाजिक ऐक्य वाढीस चालना मिळते : प्रणिती शिंदे - Marathi News | Good talk. Say sweet ...! Sweet talk boosts social unity: Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुड बोला. गोड बोला...!; गोड बोलण्याने सामाजिक ऐक्य वाढीस चालना मिळते : प्रणिती शिंदे

मकर संक्रांतीनिमित्त एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याची आपण एकमेकांप्रती इच्छा व्यक्त करतो. खरं तर या परंपरेतून आपल्या देशातील सामाजिक ... ...