‘लोकमत’द्वारे महाराष्ट्र, गोवा, दिल्लीपर्यंत कोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या भीषण परिस्थितीची अचूक माहिती राज्यकर्ते आणि शासनापर्यंत सर्वांत आधी पोहोचविली. त्यामुळे पूरग्रस्तांना मोठी मदत झाली. या कामगिरीने ‘लोकमत’ची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढला आहे, ...
अहमदनगर येथील लोकमत भवनमध्ये ‘तिचा गणपती’ची प्रतिष्ठापना महिलांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात महिलांनी रिंगण केले. ...
आजच्या मुलांमध्ये सोशल मीडियाची प्रचंड क्रेज वाढली आहे. सोशल मीडिया जणू त्यांचे विश्वच झाले आहे. पण जेईई अॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय स्तरावर प्रथम आलेला कार्तिकेय गुप्ता हा फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या सोशल मीडियापासून दूर आहे. इतकेच काय तर त् ...
सोलापूर : शहर-जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी ‘लोकमत’चे खूप मोठे योगदान असल्याचे मत केएलई सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार प्रभाकर ... ...
नाशिक : गेल्या साठ वर्षांत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संशोधनाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्याकडे रशियन बनावटीच्या टॅँकचे उत्पादन घेतले जाते; परंतु टॅँक नादुरुस्त झाला तर त्याच्या स्पेअरपार्टसाठी रशियाकडे हात पसरावे लागतात. त्यामुळे २०१४ मध्ये ...
पाच दशकांपासून मराठवाड्यात यशस्वीपणे उद्योग सुरू आहेत. येथील उद्योजक संघटना उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योग येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र, दुर्दैव असे की, येथील औद्योगिक वसाहतीत अजूनही रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी उद ...