बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतिगिरी महाराजांचा मोठा नाशकात अनुयायी वर्ग असून त्यांनी मध्यंतरी नाशिकच्या तपोवन येथे मोठा यज्ञ याग केला होता. ...
सध्याचे राजकारण बघता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे. हाच विचार पुढे करून राजकारणातील शुद्धीकरणासाठी आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...
Congress: लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्याचा पहिला मसुदा १५ फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध केला जाईल आणि मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अंतिम मसुदा तयार होईल, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितले. ...