प्रत्येक मतदारसंघात किमान ५०० उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ‘ईव्हीएम’वर मर्यादा आहेत. अशा स्थितीत निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल, असे निवडणूक अधि ...
अमित शहा यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल, ५ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत सभास्थळाकडील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. ...