खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीत ७३ हजार ते ८० हजार मते मिळविणारा उमेदवार आमदार झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत सगळे प्रस्थापित नेते भाजप आणि ‘स्वाभिमानी’च्या मागे ठामपणे उभे असताना ...
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत वाळवा-शिराळा तालुक्यातील जयंत फॅ क्टरचा आलेख ढासळत आहे. भाजप-शिवसेनेने इतर गटांची ताकद घेऊन राष्टवादीविरोधात सुरू केलेली मोर्चेबांधणी यशस्वीतेच्या मार्गावर आहे. हातकणंगले मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना ...