कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लोकलसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार, लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी क ...
प्रश्न हा आहे की दिव्यापासून थेट बदलापूरपर्यंत रोजच्या रोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या १५ ते २० लाख प्रवाशांचं लसीकरण कधी होणार? कासवगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने ह्या सगळ्यांचं लसीकरण व्हायला किमान एक वर्ष तरी लागेल. ...
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray will address state at 8 pm tonight : मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मीडियावरून पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. ...
Coronavirus : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात करण्यात आलेत शिथिल. १७ ऑगस्टपासून राज्यात भरणार पहिली ते सातवीचे वर्ग. ...