साहित्याच्या प्रचार, प्रसारासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या ११३ वर्षांपासून कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद दिवसेंदिवस लोकाभिमुख होत आहे. ...
वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव तर्फे २०१८ चे साहित्य पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले असून नागपूरच्या साहित्यिक वर्षा किडे कुळकर्णी यांच्या ‘झिरो मॅरेज' या कथासंग्रहास ‘वि. ना. मिसाळ’ पुरस्कार घोषित झाला. पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे य ...
राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतीकांचा इतिहास उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलिंद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतीकांच्या निर्मितीमागील अनेक कहाण्या यावेळी व ...
स्मृतिशेष रावसाहेब नाथाबा दहिवाळ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जालना येथील कवी, लेखक, डॉ. प्रभाकर शेळके यांच्या ‘जातीअंताचे हूंकार’ या काव्यसंग्रहाला मिळाला. ...
प्रत्येक माणसाला कमी-अधिक प्रमाणात राग येतो, संताप येतो. राग व्यक्त करण्याच्या विविध पद्धती. हा प्रत्येकाचा स्वभाव. या लेखमालेतील तिसरा भाग लिहिताहेत अभ्यासक प्रिया सफळे... ...