राग आला नाही, असा माणूस सापडणं तसं दुर्मीळच. प्रत्येकाला राग येत असतो. फरक फक्त व्यक्तीची राग व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. हा प्रत्येकाचा स्वभावही असतो. राग या लेखमालेतील चौथा आणि शेवटचा भाग. ...
जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार तथा करविषयक पुस्तकांचे लेखन करणारे अनिलकुमार शाह यांनी बांगला देशात भेट दिली होती. या भेटीवर आधारित लेखमाला त्यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीसाठी लिहिली. आज या लेखमालेचा शेवटचा बारावा भाग. ...
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची भेट घेऊन त्यांना नाशिकनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घ्यावे यासाठी साकडे घातले आहे. नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन हे साधेपणाने आणि ...
संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, ...
वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये मापं ही वेगवेगळी असतात. बाजारात कोठे तर ५० ग्रॅमपासून त्यापुढील मापं, तर डाळ्या-मुरमुरे विक्री करणारे समाजबांधव यांच्याकडे पारंपरिक लोखंडी तसेच पितळ्याच्या भांड्यासारखी मापं दिसतात. या मापांचा दुनियेचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अ ...