यवतमाळ जिल्ह्यात ३५३ ग्रंथालये आहेत. या ठिकाणी विविध पुस्तकांचे संच आजही कायम आहेत. मात्र, या पुस्तकांना वाचणारी मंडळी कमी झाली आहे. यामुळे ज्ञानसंपदा धोक्यात आल्याचे चित्र आहे. ...
उदगीरमध्ये उद्या (दि. २२) पासून ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांची, संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी खास 'लोकमत'साठी घेतलेली मुलाखत. ...
उदगीरात येत्या २२ तारखेपासून होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन दिवसांचे मेन्यू कार्ड भोजन समितीचे शिवशंकर हल्लाळे यांनी दाखवून एक-एक पदार्थ वेगळा कसा हे सांगितलं. ...