अस्मितादर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान, दलित साहित्याची चळवळ, अस्मितादर्शच्या माध्यमातून नवोदितांना सरांचा सतत लागणारा हात, त्यांना मिळणारं प्रोत्साहन, हे सारं अद्भुतच. ते मला अनुभवता आलं. नवोदित साहित्यिकांच्या तुटक्या- फुटक्या साहित् ...
धनाढ्य वा राजकारण्यांच्या घरात नव्हे तर वेदना व प्रतिभा यांच्या संगमाच्या ठिकाणी साहित्यनिर्मिती होते़ वेदनेला प्रतिभा व प्रतिभेला वेदनेचा स्पर्श साहित्यनिर्मितीसाठी हवा असतो़ वेदना सहन करण्याचे वा त्यासह जीवन सुंदर पद्धतीने जगण्याची प्रेरणा दिव्यांग ...
लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले. ...
२००६ मध्ये युनोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सामान्य माणसांप्रमाणेच दिव्यांगानाही शिक्षण, रोजगार, आरोग्यसुविधा, सामाजिक सन्मान तसेच समान संधीबाबत चर्चा झाल्यानंतर भारत सरकारने दिव्यांगांसाठी कायदा मंजूर केला़ या कायद्यात २०१६ मध्ये बदल करण्यात येऊन अपंग ...
विनोद : ज्यांना स्वत:ला जावई आलेले आहेत त्यांनी ‘यावर्षी तुझ्या माहेरचे मला धोंडेवाणाला काय देणार आहेत?’ असा प्रश्न आपल्या घरी विचारला तर, ‘तुम्ही तुमच्या जावयाला जे देणार आहात तेच दिले जाईल’ किंवा ‘लायकीप्रमाणे मिळत असते’ असे जहाल उत्तर ऐकावयास मिळू ...
लघुकथा : ‘आसंच चालायचं न्हाई. आसंच चालत हाय. सालोसाल. म्हणून तर असल्या वैतागानं तर दरवर्षी शेकड्यानं शेतकरी मरत्यात की. कधी निसर्ग कोपतो. कधी सरकार कोपतं. कधी हे मजूर. सालगडी कोपतात. या सगळ्यांच्या धक्यातून शेतकरी मरणार न्हाई तर काय जगणार हाय काय रं ...