उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महाराजा सयाजीराव गायकवाड यांची चरित्रे आता लवकरच डिजिटल पद्धतीने संकेतस्थळावर येणार आहेत. ...
‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’, ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’... अशा एकाहून एक सरस कविता ज्यांच्या लेखणीतून उमटल्या त्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती शताब्दी वर्षात ...
देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची ...
स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करताना वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. त्यातूनच व्यक्तिमत्त्व घडत जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रजनी हिरळीकर यांनी व्यक्त केले. करवीर नगर वाचन मंदिरामध्ये बालवाचन संस्कार शिबिराच्या समारोपप् ...
वाशिम : विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने कथालेखन, कवितालेखन आणि सूत्रसंचालन कार्यशाळा शनिवार, ५ मेपासून प्रारंभ होत आहे. ...
नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाचे सहावे बोली साहित्य संमेलन इचलकरंजी येथे ३० मे रोजी होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी अमरावती जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक प्रतिमा इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. ...
डॉ. साळुंके यांच्या ‘उदाहरणार्थ’ या बालनाट्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा एक लक्ष रु पयांचा वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. त्यापैकी पन्नास हजार रुपये किंमतीची दर्जेदार पुस्तके बीड जिल्ह्यातील विविध शाळा आणि वाचनालयाला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...
बुकशेल्फ : दलित साहित्याची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील आत्यंतिक अशी महत्त्वाची घटना आहे. या चळवळीने साहित्यातच नव्हे तर एकूण सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही स्फोट घडवून आणला. या चळवळीच्या माध्यमातून शतकानुशतके दलित समाज ज्या ग्रांथिक संस्कृतीपास ...