जालन्यातील धनश्री योगेश मानधनी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने स्वत: लिहिलेल्या ६० पैकी २५ कवितांचा समोवश असलेले अनटेम्ड या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच राजस्थानमधील जोधपुर येथे माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. ...
पत्रकार ,लेखक, साहित्यिक यांच्या लेखनीमध्ये मोठी ताकद आहे. आज पत्रकार दिनदेखील आहे. ग्रंथालयाचे सुशिक्षित असंख्य कर्मचारी मजुरांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. २०१२ पासुन शासकीय अनुदानात वाढ झालेली नाही. यासारख्या अनेक समस्य ...
अकोला : माणुस जे वाचतो, तेच लिहितो. वाचलेले कधीच विसरत नसल्याने माणसाच्या जीवनात वाचनाचे वेगळेच महत्त्व आहे. म्हणूनच देवालयाइतकीच ग्रंथालयांचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. ...
इंग्रजी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक कवी व समीक्षक प्रा. चारुदत्त अच्युत भागवत (वय ६८) यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात ...
वर्तमानकाळातील समाज हा जात, धर्म आणि परस्पर द्वेषाने पछाडलेला आहे. जाती-जातीच्या महासंघांनी आपापल्या जातीश्रेष्ठत्वाचे अजेंडे पुढे रेटत आहेत. महामानवांची वाटणी होत आहे. ...
इंग्रजी भाषेला आलेल्या आंत्यतिक महत्त्वामुळे प्रादेशिक भाषा आणि बोलीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी मराठी भाषा सक्तीची केली गेली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक गो.तु.पाटील यांनी व्यक्त केले. ...