नाशिक : बरीच भवति न भवति झाल्यानंतर अखेर ९४ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे . अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ पाहणी समितीने दिलेल्या ... ...
Shivaji University Kolhapur- लोकसाहित्य हे लोकज्ञान मानून या ज्ञानाचे संकलन करण्याकामी डॉ. सरोजिनी बाबर यांनी आपली हयात वेचली. त्या बहुजन समाजाच्या प्रतिनिधी होत्या. त्यांच्या कार्याविषयी शिवाजी विद्यापीठामार्फत पुस्तक प्रकाशित होणे ही अत्यंत महत्त्व ...
नाशिक : साहित्य संमेलनाच्या स्थळ पाहणीसाठी आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने गुरुवारी सकाळीच प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीच्या जागेची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. तसेच दिल्लीने जरी प्रस्ताव दिलेला असला तरी त्या पर्यायाचा ...
literature Kolhapur- मनुष्यबळ विकास क्षेत्रात प्रामाणिकपणा, समर्पण वृत्ती आणि नैतिक मूल्यांच्या जोपासनेलाही तितकेच मोठे महत्त्व आहे. देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याने नैतिक मूल्यांचा संकोच होणे कोणालाच परवडणारे नाही. त्याची जाणीव करून देणारा उत् ...