लोक सत्ता, संपत्ती, मान,प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्याच्या मागे धावतात. आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात. आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुल्ये जगा त्यासाठी व्यवहार चातुर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा असे आवा ...
सोशल माध्यमांनी समाजमनावर कब्जा मिळविल्यानंतर प्रत्येक क्षेत्र त्यानुसार स्वत:ला बदलून घेत आहे. मराठी प्रकाशन जगतानेही सोशल मीडियावरील वाचकांवर लक्ष केंद्रित केले असून, साहित्यातील जुन्या आणि नवीन पुस्तकांच्या परिचयासाठी डिजिटल वाट चोखाळली आहे. पुस्त ...
सोशल माध्यमांनी समाजमनावर कब्जा मिळविल्यानंतर प्रत्येक क्षेत्र त्यानुसार स्वत:ला बदलून घेत आहे. मराठी प्रकाशन जगतानेही सोशल मीडियावरील वाचकांवर लक्ष केंद्रित केले असून, साहित्यातील जुन्या आणि नवीन पुस्तकांच्या परिचयासाठी डिजिटल वाट चोखाळली आहे. पुस्त ...
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे ज्येष्ठ मालवणी साहित्यिक अरविंद म्हापणकर यांच्या तीन मालवणी कथासंग्रहांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा मालवण, फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मा ...
अलीकडील तरूण मालवणी बोलीभाषेचे संवर्धन करतीलच. मच्छिंद्र कांबळी, दूरदर्शन कलाकार वैभव मांगले आदी कलाकारांनी मालवणी भाषेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. पण या मालवणी बोली भाषेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणी बोली भाषा साहित्य संमेलनाचे अ ...
मराठी काव्यपरंपरेच्या क्षितिजाला आपल्या कवितेने गवसणी घालत गूढ शब्दांआडून डोकावत ‘प्राचीन नदीपरि खोल असलेला दु:खाचा महाकवी’ अशी ओळख असलेल्या ग्रेस यांच्या १० मे रोजी झालेल्या जयंतीनिमित्त- ...