जळगाव येथील संशोधक, साहित्यिकप्रा.विनायक त्र्यंबक पाटील यांच्या ‘महानुभाव सांकेतिक लिप्यांचा अभ्यास’ या प्रकल्पास महाराष्टÑ राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने मंजुरी दिली आहे. यातून महानुभाव लिपीची जिज्ञासू अभ्यासकांना ओळख होण्यास मदत होणार आहे.मह ...
यवतमाळ येथे होऊ घातलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने या संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीऐवजी निवडला जाईल, असे जाहीर केले आहे. तसेही हे प्रतिष्ठेचे पद असल्याने ते सन्मानानेच निवडले जावे, ...
औरंगाबाद : उदगीर येथे होणाऱ्या ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक, कवी डॉ. ऋषिकेश कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी साहित्य परिषदेच्या ...
पुणे : ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना ...
कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे, ...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कक्षा अधिक व्यापक करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आतापर्यंत महामंडळापासून दोन हात दूर राहिलेल्या साहित्य संस्थांसाठी महामंडळाने आपले दरवाजे खुले केले आहेत. यानुसार २५ वर्षापासून नोंदणीकृत आण ...