wayanad landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये भूस्खलनामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्गटनेत आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लँडस्लाइडमुळे मुंडक्कई गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. इथे राहणाऱ्यांपैकी कुणीच जिवंत राहिलं नाही, असं ...
सध्या जोशीमठमध्ये होणारे भूस्खलन, भिंतींना गेलेले तडे आणि रस्त्यांना पडलेल्या मोठ-मोठ्या भेगा आणि सुरू असलेल्या आंदोलने देशात चर्चेचा विषय ठरली आहेत. ...
Kinnaur landslide Update: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे झालेल्या भूस्खलनानंतर बचाव कार्य सुरू आहे. बससोबतच अनेक वाहने कड्यावरून कोसळलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. यापैकी एका सुमोमध्ये असलेल्या सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे य ...
taliye landslide : तळीये ग्रामस्थांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल.जे काही घडले आहे ते आक्रीत आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...