लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली. Read More
Adhir Chowdhury And Aryan Khan : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत एक सवाल उपस्थित केला आहे. तसेच आर्यन खानच्या अटकेवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...
Lakhimpur Kheri Incident: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दिल्लीत भेट घेतली होती. ...
Lakhimpur Kheri घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनामधील आपल्या रोखठोक सदरात स्पष्ट भूमिका मांडली आहे. ...
Maharashtra bandh News: उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे (Lakhimpur Kheri Violence) शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ Mahavikas Aghadiच्या वतीने ११ ऑक्टोबरला ‘Maharashtra bandh’ची हाक देण्यात आली आहे. ...
Ashish Mishra arrested: देशाचे गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी तो निर्दोष असल्याचे तसेच शेतकऱ्यांना उडविताना तो तिथे नसल्याचा दावा करत होते. मात्र, विरोधी पक्ष तसेच शेतकरी नेते सतत आशिष मिश्राच्या अटकेची मागणी करत होते. ...