तालुका व गावातील आठवडी बाजारापासून ते बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे माथाडी कामगार घरी बसून आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. भाजीपाला या बंदीतून वगळण्यात आला आहे. मात्र आठवडीब ...
तालुक्यातील बेलोरा व पन्हाळासह वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील १०५ ऊसतोडणी कामगारांना मुकादम अंगद कृष्णा करे रा. नायगाव जि. उस्मानाबाद यांनी वर्धा जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी नेले होेते. लॉकडाऊनमुळे कामगार तेथेच अडकले. महिला, मुलांसह हे सर्व १०५ कामगार १२ एप्र ...
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल् ...