लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल् ...
महाराष्ट्रातील कोळंबा (ता.मंगरूळपीर, जि.वाशिम) येथील विनोद राठौडसोबत १९ जण शेळी येथे, जळगाव येथील मुकेश जाधव यांच्या सोबतचे २० जण वाढोणाबाजार, पहुनगाव येथील सुकेश गायधने यांच्यासोबतचे ११ जण खैरी येथे अडकले आहेत. याशिवाय कमी संख्येतील नागरिक ठिकठिकाणी ...