मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत ...
कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्याने त्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपल्या गावाकडे पाठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू झाली आहे. या अंतर्गत रविवारी सोडण्यात आलेल्या २५ बसेसनंतर आता सोमवारीही ४० बसेस सोडण्यात आल्या. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अचानक निर्णय बदलल्याने राज्यातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सोमवारी राज्यभरातील एसटी डेपो बाहेर गर्दी जमा झाली होती ...
मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. ...
लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श ...
पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथे एक ओडिसा येथील परप्रांतीय कामगाराने शनिवारी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. विनायक कन्हार (रा. भुटकल नाली, कंधमाल बधाभुईन, ओडिसा), असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. ...