लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांसाठी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यासाठी प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा, असे आवाहन ...
देशातील अनेक खासगी कंपन्यांनी कामगारांच्या वेतनात कपात केली आहे, तर काहींनी चक्क कामगारांना नोकरीवरुन काढूनच टाकलं आहे. त्यामुळे, गरीब वर्गातील कामगारांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे ...
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या विडी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा. तसेच विडी विक्री करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी विडी ...