आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यात वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्राच्या ऊर्जा व्यवस्थेचा कणा मानला जाणारा कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राज्याला विजेची टंचाई होऊ नये, यासाठी मागणीच्या प्रमाणात प्रकल्पातून सातत्याने वीजनिर्मिती ...
Maharashtra Dams Water Level राज्यात लहान, मध्यम आणि मोठी अशी एकूण ३ हजार ११ धरणे आहेत. या धरणांमध्ये १९ मार्चअखेर ५८ टक्के म्हणजेच ८३३.७११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ...
koyna dam hydropower महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर तथा कोयना जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा इतिहास घडविला आहे. ...