अनेक गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क आजारांचे मूळ मधुमेह आहे. भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय आहे व ती दिवसागणिक वाढतच आहे. या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने 'शुगर फ्री' साखर बनविण्याची तयारी ...
निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरले जाऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून लाभक्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरण्यासाठी अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी देण्यास मान्यता द ...
दुचाकीवरून जेवण करण्यासाठी जात असताना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईकाचा हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. ...