ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे. ...
Ganeshotsav 2025 Special Train for Konkan: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसणार आहे. हवामान खात्याने कोकण, उत्तर कोकण आणि घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविली आहे. पुणे, मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं आहेत. मोसमी पावसाने जोर धरत १३ पेक्षा अधिक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maha ...
ठाणे जिल्ह्यात भाताच्या शेतीचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दरवाढीचा दिलासा मिळत आहे. काही वर्षातील नुकसानानंतर यंदा बाजारभावाने थोडीशी आशा पल्लवित केली आहे. ...
matsya utpadan राज्यातील मत्स्य उत्पादनात २०२४-२५ मध्ये तब्बल २९ हजार १८४ मेट्रिक टन वाढ नोंदविण्यात आली असून त्यात रायगड जिल्ह्याचा वाटा १ हजार ६६८ मेट्रिक टन एवढा आहे. ...