कोकणातील आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेसाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात जातात. यात्रेच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत दोन विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे ७ जानेवारीपासून करता येईल. ...
रेल्वे कोकणात आल्यानंतर कोकणाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. धावणाºया गाड्यांचाही कोकणवासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे वाटत होते. मात्र परिस्थिती याउलट होऊन या कोकण रेल्वेमार्गाचा उपयोग व फायदा कोकण सोडून इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे ...
नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता या मार्गावर १६ विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत तीन एक्स्प्रेसच्या मदतीने या १६ फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही एक्स्प्रेसमध्ये २ टायर वा ...
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला २०१६-१७ या वर्षासाठीचा ह्यनगर राजभाषा शील्डह्ण प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सलग चौथ्यांदा मिळालेला हा पुरस्कार रत्नागिरी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच स्वीकारला. कोकण रेल्वेच्या कामामध्ये हिंदी भाषेच्या ...
राजरोस मद्य वाहतुकीसाठी कोकण रेल्वे हा एक पर्याय ठरू लागला असून, अनेक राज्यांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा आता तस्करांना आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांना वरदान ठरू लागला आहे. कोकण रेल्वेकडे आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) जवानांच्या असलेल्या तूटपुंज्य ...
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून आता बदलणार आहे. पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात आल्याने १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू केले होते. आता पावसाळा संपल्याने १ नोव ...
कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळ नेमळे पाटकरवाडी येथे एर्नाकुलम वरून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन रूळावरून घसरून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही. ...