जिल्ह्यातील पंचगंगेसह सर्वच नद्यांना पूर आला असून नदी कार्यक्षेत्रातील ७२ गावांना त्याचा थेट फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र आहे. भात, सोयाबीन, ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. ...
धरणाचे चार दरवाजे खुले असून, शुक्रवारी पहाटे ५ वाजता एक क्रमांकाचे गेट उघडले होते, दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने क्रमांक एकचा दरवाजा दुपारी १ वाजता बंद झाला. ...
Kolhapur Flood News: मुसळधार पाऊस व राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी शिंगणापूर,बालिंगा,नागदेवाडी उपसाकेंद्रात विद्युत पंपा पर्यंत पाणी पोहोचल्याने ही दोन्ही उपसा केंद्रे बंद करण्याचा निर्णय झा ...
फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याहस्ते जळीतग्रस्त घरांच्या पुर्नबांधणीची वीट ठेवण्यात आली अन् गडहिंग्लज तालुक्यातील दगडी शिप्पूर येथील पारळेवाडीतील ५ जळीतग्रस्त अल्पभूधारक शेतकरी कुटूंबांना जगण्याची उमेद आणि हक्काचा निवारा पुन्हा मिळाला. ...