कोल्हापूर : मालवण समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळे तसेच चबुतरे यांच्या स्थिरतेचा (स्टॅबिलिटी) तसेच ... ...
कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील ४७,८९१ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली जाऊन १ लाख ६२ हजार ८०० शेतकऱ्यांचे सुमारे १२२.४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...