इंग्रजांनी भारतावर २५० वर्षे राज्य करून देश लुटून नेला कारण ते लुटण्यासाठीच आले होते. आता मात्र आपलेच लोक लुटीचे दुकान टाकून बसले असतील तर गोरे इंग्रज गेले व काळे अजून राज्य करतात, असेच म्हणावे लागेल. ...
Sugarcane Nursery ऊस शेतीतून अर्थकारण चालणाऱ्या शिरोळ तालुक्यात सध्या ऊस रोपवाटिकाधारकांची लगबग सुरू आहे. सध्या ऊस हंगाम सुरू असून शेतामध्ये ऊसतोडणी पूर्ण होणाऱ्या शेतकऱ्यांकडून नवीन ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. ...