‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून उचलला जाणारा गाळ, माती, मुरुम व दगड रस्ते आणि महामार्गाच्या कामांसाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा लाभ जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही खात्यांना होणार आहे. जिल्ह्यात याबाबत लवकरच अ ...
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीला उठबशा काढायला लावणारी संबंधित मुख्याध्यापिका अश्विनी देवाण (वय ४५, रा. डुक्करवाडी, ता. चंदगड)हिला अटक करण्यात आली आहे. चंदगड पोलिसांनी दुपारी भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२१, ३३६, ३३७, ...
फुटबॉल तालीम मंडळाच्या वादातून एका अल्पवयीन मुलाची हत्या होते, ही बाब लांच्छनास्पद आहे. अशा गुंडांविरोधात गुंडांविरोधी पथकाची निर्मिती करा. ज्याला जशी भाषा समजते अशांना ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतिचा वापर करून त्यांची गुंडागर्दी मोडून काढा, असे आदेश ...
आपण ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकत मोठे झाले, त्या संस्कारात वाढलो. त्यामुळे ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना त्यातील प्रतिमांना धक्का न लावता मर्यादेचे भान राखा असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी गुरूवारी दिला. कोल्हापुरातील ...
गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापूरात एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. 300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील नगरपालिकेसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री गाट १६00 मतांनी विजयी झाल्या. नगरसेवक पदासाठीच्या १८ जागांपैकी भाजपने ७, ताराराणी जिल्हा विकास आघाडीने ५, मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाड ...
कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा अशा पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल असावे, याकरिता २००९ साली तत्कालीन सरकारने संभाजीनगर येथे तुरुंग विभागाकडे असलेल्या जागेपैकी १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली. तत्काळ कामा ...