500 उठाबशा शिक्षा प्रकरणी पीडित विद्यार्थिनीला मुंबईतील रूग्णालयात हलवण्यात येत आहे. प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी तिला मुंबईच्या केईएम रूग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत ती केईएम रूग्णालयात पोहोचणार असून ...
माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ...
कोल्हापुरात गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी आज विधानसभेमध्ये चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली. ...
चित्रपटाच्या माध्यमातून येणारी सत्यकथा तुम्हाला शब्दांपलीकडे नेते, हृदयाला भिडते. व्यावहारिक जगण्याच्या दोन पाऊल पुढे जावून जीवनाचा अर्थ सांगते. मन आणि समाजाचे परिवर्तन करण्याची ताकद असलेला हा चित्रपट आता डिजीटल माध्यमांद्वारे आपल्या हाताच्या बोटावर ...
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती २६ डिसेंबरला मतदान होत असून या दिवशी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्थानिक मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांन ...
विक्रीकर निरीक्षकपदाच्या (एसटीआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूरच्या प्राची सखाराम भिसे यांनी १३५ गुणांसह महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएसी) सन २०१६ घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी ...