प्रलंबित असलेल्या निकालामुळे विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होऊन तीन ते चार महिने उलटले, तरी निकाल जाहीर झाला नसल्याने, आपले वर्ष वाया जाण्याची भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे. ...
कोल्हापूर : ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजा साठी दोन वर्षे झाले तरी कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे या संस्थेच्या अध्यक्षपदाचा डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे शिष्टमंडळाने पुण्यात सदस्य सचिव शेरेकर या ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दुधाला मल्टिस्टेटच्या मुद्द्याने चांगलीच उखळी आली आहे. दूध संकलन वाढवून संघाचा विस्तार करण्याच्या हेतूने ‘मल्टिस्टेट’ करत असल्याचा दावा सत्तारूढ मंडळी करत आहेत, ...
‘विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘प्राध्यापकांना रस्त्यांवर उतरविणाऱ्यां सरकारचा निषेध असो’, ‘रिक्त जागा त्वरित भराव्यात’ अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ...
मंगलमूर्ती गणपती बाप्पा घरी आले की वातावरण भक्तीने भारलेले असते. देवाची रोजची पूजाअर्चा, नैवेद्य, पाहुणचार करताना आबालवृद्ध आनंदात असतात. यंदा मात्र घरगुती गणपती पाचव्या दिवशी विसर्जित होणार असल्याने भक्तांना हा आनंद केवळ पाचच दिवस घेता येणार आहे. ब ...
गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह आपल्या न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांना सरकारच्या नाकर्तेपणाचा प्रत्यय येत आहे; हे निषेधार्ह असल्याचा आरोप करीत, इथून पुुढेही हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ...
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात कॉँग्रेससह डाव्या आघाड्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या काळात केवळ खबरदारी म्हणून केएमटी बससेवा काही तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, मात्र त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या केएमटीला अंदाजे चार लाखांचा फट ...