सलग आठ दिवसाच्या पूरस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर आरोग्य विभागाने इतर पाच जिल्ह्यातील २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सहकार्यासाठी बोलावून घेतले आहे. आरोग्य सेवा संचालक अर्चना प ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराच्या अस्मानी संकटात लोकांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ प्रचंड आहे. एका बाजूला दिलेल्या मदतीचे फोटो फेसबूकवर टाकून त्याची प्रसिद्धी केली जात असताना, अशा अनेक संस्था व व्यक्तीही आहेत, की त्यांनी केलेल्या मदत ...
आरे हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गांव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला २२ किलोमीटरवर हे गाव येते. गावांला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. ...
कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाखाली धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी वाढल्याने दि. ५ पासून मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. ...
न भूतो न भविष्यती अशा महाप्रलंयकारी महापुराचा १०० टक्के तडाखा बसलेल्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी व चिखली या गावांची अवस्था दयनीय आहे. घरातील धनधान्य, जीवनावश्यक वस्तू कचऱ्यात रूपांतरित होऊन रस्त्यावर आल्या आहेत. ...
मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून ट्रू-जेट विमान कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस सेवा पुरविण्यात येणार आहे; त्यासाठी दुपारचा स्लॉट मिळाला आहे. या सेवेसाठी आॅनलाईन ति ...