खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप् ...
खामगाव : जिल्ह्यातील धान्य वाहतूक योजनेत भ्रष्टाचार प्रकरणी तब्बल ३४ चौकशी थंडबस्त्यात आहेत. यापैकी एका चौकशी समितीने वर्षभरात कोणतीही हालचाल केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
खामगाव: महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेतून खामगाव शहराला फेब्रुवारी अखेरीस पाणी पुरवठा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. ...
खामगाव: दुष्काळामुळे उत्पादन कमी झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात आवळ्याला चांगला भाव मिळत असताना, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी मात्र आवळ्याच्या बागा काढून टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. ...
मलकापूर : वडीलोपार्जित जमीन हिस्स्याच्या भावंडांतील एकास पेट्रोलने पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची स्थानिक पारपेठ भागात १७ डिसेंबररोजी घडली. जखमीस ... ...
खामगाव : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी टिकविण्यासाठी शाळास्तरावर विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येताहेत. ...