संग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ...
अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. ...
माथनी शिवारातील स्फोटकाच्या गोदामात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (27 एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. ...