ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
केरळमध्ये डाव्यांची सत्ता असून भाजप आणि डाव्या पक्षात शबरीमला प्रकणावरून मतभेद आहेत. काही दिवसांपूर्वीच केरळ विधानसभेत सीएए कायदा लागू न करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. केरळ सरकारच्या या कृतीला केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी असंविधानिक म्हटले होत ...
केरळच्या पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीसह अन्य क्षेत्रांत विविध उल्लेखनीय काम केलेल्या कोल्हापुरातील सातजणांना ‘उडान’ फौंडेशनने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीचिन्ह देऊन गौरविले. ‘तुम्ही चांगली सेवा करा; मी तुमच्या पाठीशी आहे,’ असे गौरवोद्गार करवीर पोलीस ...