कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे पुन्हा वगळून त्यांची नगरपालिका करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्याने राजकीय प्रश्न सुटणार असले, तरी सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. ...
केडीएमसी हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत चौघांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे खड्ड्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत ते दोन दिवसांत बुजवा. ...
केडीएमसीतून २७ गावे वगळण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात जाहीर केल्यावर डोंबिवली शहर, ग्रामीण भागात त्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दीड महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची गंभीर दखल घेत आयुक्त गोविंद बोडके यांनी गुरुवारी बैठक घेतली. ...
सोमवारपासून मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झालेली असतांनाच बुधवारी संध्याकाळपासून खड्यात खडी-माती टाकण्याचे काम सुरु झाले आहे. पण पावसाच्या संततधारीमुळे माती पाण्यात वाहुन गेल्याने खड्डयातील खडी रस्त्यावर आल्याने वाहतूकीचा वेग मंदाव ...
२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सतत पाठपुरावा करत असलेल्या सर्व पक्षीय युवा मोर्चा संघटनेने विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे जाऊन दोन्ही सभागृहातील संबंधीत सदस्यांची भेट घेत निवेदन सादर केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची प् ...
मार्च महिन्यात झालेल्या केडीएमसीच्या महासभेत अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि चौकशीत दोषी आढळले तर बडतर्फ करा, असा ठराव एकमताने मंजूर केला गेला. ...
शहरातील रस्ते जूनमध्ये झालेल्या पावसात वाहुन गेल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण ...