कल्याण-डोंबिवली महापालिकेतील फेरीवाला प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी आयुक्त गोविंद बोडके हे सकारात्मक आहेत, परंतू त्यांच्या खालचे अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये ही समस्या सुटावी अशी इच्छाशक्ती नसल्याची टिका कष्टकरी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कां ...
खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक् ...
येथिल रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होते. ही गंभीर अडचण लक्षात घेऊन पश्चिमेकडील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केवळ महिलांसाठी प्रथमच ई-टॉयलेटची सुविधा सुरू केली ...
कल्याण शहर परिसरातील असमान रस्ते आणि खड्ड्यांमुळे पाच जणांचा नाहक बळी गेल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी केडीएमसी मुख्यालयावर भव्य मोर्चा काढत जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाईची मागणी केली. ...
केडीएमसीने जावईशोध लावत रस्त्यांवरील या खड्ड्यांना पाऊसच जबाबदार असल्याचे म्हटले. त्यामुळे एकप्रकारे रस्ते कंत्राटदार आणि पालिका प्रशासनाला क्लीनचीटच दिली. ...