ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
वामन म्हात्रे प्रकरणानंतर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे स्वतःसह पत्नी, मुलांचे फोटो टाकून नव्या चेहऱ्यांचे राजकारणात प्रमोशन सुरू केले होते. राजकीय नेत्यांच्या घरात आता केवळ दोन तिकिटे; वामन म्हात्रेंवरील खैरातीनंतर शिंदेसेनेला शहाणपण ...
KDMC Election : कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका निवडणूक समोर दिसत असताना उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपचा रस्ता धरला. खासदार संजय राऊत यांच्यासारखे आक्रमक नेते प्रकृतीच्या मर्यादांमुळे प्रचाराला येण्याची ...
KDMC Election: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत असल्याने व प्रभागांतर्गत सीमारेषा निश्चित झाल्या नसल्याने आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतरही इच्छुकांना पत्ता कट झालाय की, आपल्याकरिता एखादा सुरक्षित वॉर्ड उपलब्ध झाला, या ...
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीला तिलांजली दिली आहे. प्रदेशाध्यक्षाचे काम युती धर्म पाळायचे असते, परंतु चव्हाणांनी त्यांच्या बॅनरवरून, भूमिपूजन कार्यक्रमातून स्पष्ट दाखवून दिले, कुठेही युती धर्म पाळला जात नाही असा आरोप शिंदेसेनेचे उपजिल्हाप्र ...