26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. Read More
२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी अभिमानाचा दिवस. यादिवशी भारताने कारगिल युद्धात विजयाचा ध्वज फडकाविला होता. या विजयाची आठवण करून देणारा ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट शुक्रवारी (दि.२६) सकाळी १० वाजता देशभरातील चित्रपटगृहांतून मोफत प्रसारित केला जाणा ...