माहिती अधिकार कार्यकर्ते अजय डोंगरे यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली होती. २०१९ साली अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत कल्याण तालुक्यातील अनेक नागरीकांच्या घरात पाणी घुसले होते. ...
महिलेला सोडू शकत नाही, तुला काय करायचे ते कर, असे बोलून तो तिच्यासोबत भांडण उकरून काढत होता. संबंधित महिलाही प्रज्ञाशी चुकीच्या भाषेत बोलून तिला मेसेज पाठवित होती. त्यामुळे प्रज्ञा मानसिक छळाला कंटाळली होती. ...
Kalyan: चळवळ मजबूत करण्याच्या अडथळ्यात महिलांविषयी करण्यात येणारी कुजबुज हे एक महत्वाचे कारण आहे. अशाप्रकारच्या कुजबुजमुळे चळवळ बॅकफुटला येत असल्याचे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आशालता कांबळे यांनी येथे व्यक्त केले. ...