ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) हे वडाळा विधानसभेच्या जागेवरून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवत इतिहास रचला आहे. Read More
Kalidas Kolambkar: मुंबईतील गिरण्या बंद पडल्या. कामगार बेकार झाले. गिरणगाव गँगवॉरच्या मगरमिठीत ओढले गेले. त्या काळात गँगवॉरमुळे रोज खून व्हायचे. जसजसे वय वाढत होते, तसतसे गँगवॉर समजू लागले आणि त्याबद्दलचे आकर्षणही वाढू लागले. त्यानंतर... ...
राज्याच्या राजकारणात राजकीय फटकेबाजी करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजीचा आनंद लुटला. ...