कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या बारी येथील ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी कळसुबाई शिखर काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे. ...
भारतीय संस्कृतीमध्ये चार धाम दर्शनाला महत्व आहे. केदारनाथ हे सर्वाधिक प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. तेथे दर्शनाला हजारो भाविकांचे जथ्थे अवघड प्रवास करून जातात. याच मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे काम हेमाद्री राजाने केले. केदारेश्वर मंदिराची निर्मिती झा ...
सिरोंचा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या व तेलंगणा राज्यात समाविष्ट असलेल्या कालेश्वरम येथे देवस्थान आहे. हे देवस्थान गडचिरोली जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विशेषत: अहेरी उपविभागातील हजारो भाविक काले ...
गडचिरोलीच्या सिरोंचा शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिरातील पार्वती देवीला मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी अर्पण केलेली महागडी साडी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...