निराशेच्या चक्रातून बाहेर पडून तेलंगणातील शेतकऱ्यांना सुखसमृद्धी लाभली आहे. केसीआर सरकारने तेलंगणात जे केले, ते महाराष्ट्रात आणि देशभरातही करता येईल! ...
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही बीआआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केल्याचे सोशल मिडीयावर जाहीर केले ...
राहुल यांचे सदस्यत्व गेल्याने आता सद्यस्थितीत त्यांना 8 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. अशा बिकट परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षातून पंतप्रधान मोदींना कोण टक्कर देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...