कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला असल्यामुळे सर्व विद्यापीठांमधील परीक्षा रखडल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’ झाले आहे व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जुलै ते सप्टेंबरमध्ये ज्यांना रुजू व्हायचे होते, त्यांची चिंत ...
२५ मार्च रोजी सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे १२.२० कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला होता. यामधील सुमारे दोन कोटी कामगार पुन्हा कामावर आले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा रोजगार मिळाला आहे. ...
या तालुक्यात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु त्यातून सर्वसामान्य जनतेचे भले होईल, असा उद्योग उभा राहिला नाही. दिवंगत नेते उदयसिंहराव गायकवाड यांना कोल्हापूर जिल्'ाने भरभरून राजकीय ताकद दिली. पाचवेळा खासदार केले. ते मुळचे या तालुक्याचे पर ...
माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी २००९ मध्ये ‘आशा सेविका’ ही संकल्पना आरोग्य विभागाने सुरू केली. गर्भवती माता व दीड वर्षापर्यंतच्या लहान बालकांची काळजी घेणे, लसीकरण वेळेत करून घेणे ही त्यांची मुख्य जबाबदारी; पण याबरोबरच कुटुंब नियोजनाबाबत ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान लोकांना आता कोरोनाची नाही तर आणखी एका गोष्टीची भीती वाटत आहे. ...