पक्ष दुभंगल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय बीड विधानसभा मतदार संघातील निकालाने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत राष्टवादीला हमखास मिळणारी आघाडी मात्र यावेळी मिळू शकली नाही. ...
दुष्काळी स्थितीत सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ च्या जनगणनेनूसार होत आहे. मात्र २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यम ...
वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे. ...
केज विधानसभा मतदारसंघाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह गेल्या तीनही निवडणुकीत भाजपाला आघाडी दिली आहे. २००९ मध्ये डॉ. विमल मुंदडा (राष्ट्रवादी), २०१२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी) तर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्र ...
कोणी जर राज्यात भाजपासोबत व बीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
ज्या पॅथीमध्ये उपचार घेऊन रूग्ण बरे झाले नाहीत त्या रूग्णांना होमिओपॅथीमुळे जीवदान मिळाले आहे. होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखवले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.गिरीष पटेल यांनी केले. ...