जायकवाडी प्रकल्पातून एकूण चार, निम्न दुधना प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी अवर्तन जाहीर करण्यात आले आहे. (Jayakwadi Dam Water) ...
धरण भरल्यानंतर १६ दरवाजे उघडून गोदावरी पात्रात तब्बल २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र आता वरील धरणांमधून येणारी आवक थांबल्यामुळे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून विसर्ग थांबविण्यात आला. (Jayakwadi Dam) ...
नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे. ...
मराठवाड्यातील (Marathwada) ४७ मंडळांना परतीच्या पावसाचा (Rain) तडाखा बसला. शनिवारी रात्री ११ वाजेनंतर सुरू झालेल्या पावसाचा मध्यरात्रीपर्यंत जोर कायम होता. विभागात ३१.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. ४० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनग ...
जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून ७०० कोटी रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारने राज्यातील विविध धरणे आणि कालव्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र इरिगेशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम (एमआयआयपी) ही पंचवार्षिक योजना आणली आहे. ...
गोदावरी नदीजोड योजनेस तसेच दमण गंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेस सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...