टोकियो- गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठ्या वादळाचा तडाखा जपानला बसला आहे. जेबी असे या वादळाचे नाव असून जपानच्या किनारवर्ती प्रदेशाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.या वादळामुळे पाऊस, वेगवान वारे आणि भूस्खलन झाल्यामुळे 11 लोकांचे प्राण गेले आहेत तर 300 ...
शहरातील नागनदी प्रदूषणमुक्त करून तिचे स्वरुप पूर्णपणे बदलविण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग व जलसंपदा नदी विकास, मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत नवी दिल्ली येथे २३ आॅगस्टल ...
प्रिन्सिपल यामादा आकिनोरी यांनी गावातील रस्ते, आरओ प्लांट, पाणीपुरवठा व्यवस्था, बंदिस्त गटर व घरे ग्रामीण भागात चांगली असल्याने त्यांना कान्हेवाडीत राहण्यास आनंद होईल व भारतात परत आल्यास कान्हेवाडी गावास पुन्हा भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. ...