जगातील अनेक प्रगत देशांत इंग्रजीतून नव्हे, तर त्यांच्या मातृभाषेतूनच उच्च शिक्षण दिले जाते. ही बाब लक्षात घेता आपल्याकडेही मराठीतूनच दर्जेदार अध्यापन झाले पाहिजे ...
भारताचा स्वातंत्र्य लढा राजकीय गुलामगिरीच्या विरोधात होता. मात्र हैदराबादचा मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक, शैक्षणिक स्वातंत्र्यासाठीचा लढा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ.जनार् ...